
स्वित्झर्लंडमधील दावोस शहरमधील परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफँम या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला या अहवालात असे सांगितले आहे की एकट्या भारतात 1% अब्जाधीशकडे देशातील 5.8 टक्के संपत्ती एकवटली आहे. दरवर्षी वाढच होत आहे तर कामगारांच्या वेतनात दोन एक टक्क्यांनी वाढ होत नाही. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अधिक गरीब होत आहेत.
गरीब-श्रीमंतांमधील ही आर्थिक विषमतेची दरी जीवन संपेल का हाच खरा प्रश्न आहे.
प्रिया लगशेट्टी.
प्रिया लगशेट्टी.
No comments:
Post a Comment